शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST

भंडारा : सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजाच्या ...

भंडारा : सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीला खीळ बसणार आहे. त्याचे परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे. राज्य शासनाने आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी आमदार डाॅ.परिणय फुके यांनी केली आहे. या बाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदन दिले आहे.

ओबीसी आरक्षणाचा हा विषय सर्वोच्च न्यायालयात सुरु असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १३ महिन्यांच्या काळात न्यायालयीन सुनावणी तब्बल सात वेळा वेळ मागितली. परंतु ओबीसी आरक्षण टिकविता आले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात एक मसुदा पारित केला होता. विद्यमान महाविकास आघाडी सरकारला त्याचे कायद्यात रुपांतर करायचे होते. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण कायदा तातडीने मंजूर करावा, राज्य सरकारने ओबीसी आयोग तयार करुन जिल्हा व गावनिहाय माहिती अद्ययावत करुन राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी आमदार डाॅ.परिणय फुके यांनी केली आहे.