शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: August 3, 2015 00:32 IST

पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) परिसरात अनेक खत विक्रेत्यांचे दुकाने आहेत.

नियमांना तिलांजली : शेतकरी सापडला आर्थिक कोंडीतपालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) परिसरात अनेक खत विक्रेत्यांचे दुकाने आहेत. सध्याला वरुण राजाच्या कृपेने शेतकरी सुखावला आहे. सर्वत्र धानाचे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना मतासाठी पायपीट करावी लागत आहे. खत विक्रेते ग्राहकांकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे घेत आहेत. बिल देण्यास टाळाटाळ करीत आहेत. बिलाची मागणी केली असता अरेरावी केली जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागात सिंचनाची सोय असल्यामुळे बाराही महिने पिक काढले जाते. मात्र मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांवर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कोंढा कोसरा परिसरातून सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे जवळपास दहा खत विक्रेत्यांचे मोठमोठी दुकाने आहेत. प्रशासनाकडून या दुकानदारांना काही नियमावली दिली आहेत. खताच्या पिशवीवर असलेली किमतीतच खत द्यावे, शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे, वाजवीपेक्षा जास्त पैसे घेऊ नये असे अनेक नियमांचे आदेश देण्यात आले आहे. मात्र हे खत विक्रेते शासकीय नियम धाब्यावर ठेवून शेतकऱ्यांकडून लुटमार करीत आहेत. एका बॅगवर ३० ते ५० रुपये जास्त प्रमाणात घेतले जात आहेत. शेतकऱ्यांनी या संदर्भात हटकले असता स्टॉक नाही, पुढे जा असे बोलल्या जात आहे. साधी कच्च्या पावतीवर नाव लिहून बिल देत आहेत. त्या बिलावर दुकानाचे नाव, परवाना क्रमांक शेतकऱ्यांची लुटमार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन, तक्रारी दिल्यात. मात्र कोणतेही अधिकारी भिरकावून पाहत नाही. कोंढा कोसरा येथे अनेक खताचे डिलर आहेत. त्याची मोठमोठी खत, औषधांची दुकाने आहेत. हे दुकानदार शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आाहेत. एकीकडे शेतकरी कर्जाच्या डोंगरात सापडला आहे तर दुसरीकडे अधिकारी खत दुकानदार मालामाल होत आहेत. हे बोलके चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. बाहेरून आलेला खताचा स्टॉक दुकानात न उतरवता कुणाच्या घरी बाहेरील गोदामात उतरविला जातो. दुकानात स्टॉक नाही म्हणून लिहिले जाते. कोंढा येथील दुकानदाराचे पालोरा परिसरात मोठमोठे गोदाम आहेत. येथेच स्टॉक ठेवला जात आहे. हे सर्व बोलके चित्र शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसते. मात्र अधिकाऱ्यांना दिसत नाही. (वार्ताहर)आतापर्यंत आमच्याकडे तक्रार घेवून आलेला नाही आहो. शेतकऱ्यांनी खत दुकानदारांना बळी पडू नये, कोणत्याही खत विक्रेत्यांनी वाजवी भावापेक्षा जास्त पैसे मागितले किंवा पक्के बिल दिले गेले नाही तर कृषी विभागात येवून तक्रार करावी.- आदेश गजभियेतालुका कृषी अधिकारी, पवनी.