शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

अखेर अड्याळ येथे उभारला प्रवासी निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

भंडारा ते पवनी महामार्गाचे कामे सुरू असून, या कामापूर्वी अड्याळ येथील प्रवासी निवारा उद्ध्वस्त करण्यात आला होता. ...

भंडारा ते पवनी महामार्गाचे कामे सुरू असून, या कामापूर्वी अड्याळ येथील प्रवासी निवारा उद्ध्वस्त करण्यात आला होता. तसेच रस्त्याच्या कडेचे वृक्षही तोडण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. याबाबत "लोकमत"ने "ना बसायला जागा ना डोक्यावर छत" या असे वृत्त प्रकाशित केले होते. अड्याळच्या सरपंच जयश्री कुंभलकर यांनी पुढाकार घेत प्रवाशांच्या सोयीसाठी छत आणि बसायची व्यवस्था केली. पवनी तालुक्यातील अड्याळ ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. पण एक प्रवासी निवारा नाही. जागाच उपलब्ध होत नसल्याने पक्का प्रवासी निवारा बांधता येत नसल्याची बाब आता समोर येत आहे. अड्याळ येथील बसथांबा परिसरात एक नाही तर तब्बल तीनदा तात्पुरता प्रवासी निवारा ग्रामस्थांनी वर्गणी गोळा उभा करून उभारला होता. परंतु अद्याप पक्का प्रवासी निवारा बांधला नाही, याचीही खंत आहे. आता महामार्गावरील सर्व झाडे तोडली गेली आहेत आणि यामुळेसुध्दा प्रवाशांना तथा वाटसरू या दोघांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.