शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संकटातही गुरुजींची विद्यार्थी प्रवेशासाठी ग्रामीण भागात शाेधमाेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST

काेराेना महामारीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढल्या वर्गात प्रवेश देण्यात आला. यावर्षी वर्ग एक ते आठच्या सर्व विद्यार्थ्यांना आरटी ...

काेराेना महामारीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता पुढल्या वर्गात प्रवेश देण्यात आला. यावर्षी वर्ग एक ते आठच्या सर्व विद्यार्थ्यांना आरटी ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गाेन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. काेराेनाच्या सावटात हेही सत्र संपले. नव्या सत्राला प्रारंभ हाेणार आहे. नवीन वर्गात प्रवेश भरतीसाठी दरवर्षीप्रमाणेच गुरुजींची धावपळ सुरू झालेली आहे.

मात्र, अनेक जिल्हा परिषद शाळांचा निकाल तयार व्हायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून टीसी मिळत आहे. त्या गावामध्ये शिक्षक दाखल हाेत आहे. विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी विविध प्रलाेभन दिले जात आहे. आमची शाळा किती चांगली आहे हे पालकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षकांमध्येही स्पर्धा पहावयास मिळत आहे. विशेषत: खासगी शाळांतील शिक्षकांमध्ये ही स्पर्धा अधिक तीव्र स्वरुपाची असते.

खासगी शाळांची संख्या जास्त व विद्यार्थ्यांची संख्या कमी अशी स्थिती आहे. शासनमान्य तुकडी तुटून शिक्षक अतिरिक्त हाेण्याची भीती असते तसेच नवीन शाळा अनुदानाच्या टप्यावर आलेल्या आहेत. त्यांनाही विद्यार्थ्यांची गरज असते. त्यामुळे संस्थाचालक शिक्षकांवर दबाव आणत आहे. काेराेना संकटात शिक्षक गावागावांत भटकंती करत आहेत.

पालक व विद्यार्थ्यांना प्रलाेभन

शाळेत प्रवेशासाठी शिक्षक पालक व विद्यार्थ्यांना प्रलाेभन देत आहे. वह्या-पुस्तके, गणवेश यासह सायकल देण्याचेही आमिष दिले जात आहे. हा सर्व खर्च शिक्षकांना आपल्या खिशांतून करावा लागणार हे तेवढेच खरे आहे. विद्यार्थीसंख्या कमी असल्याने शिक्षकांना पदरमाेड केल्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही.