शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

चार महिने लोटूनही विमा कंपनीकडून मदत नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST

विमा कंपन्यांविरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामधून पैसे कापून विमा कंपन्या पिकांना सुरक्षा कवच देतात; परंतु ...

विमा कंपन्यांविरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामधून पैसे कापून विमा कंपन्या पिकांना सुरक्षा कवच देतात; परंतु नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना मात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. खरीप हंगामात अनेकांनी कृषी कर्ज घेतानाच पीक विमाही काढला होता. बँकेच्या माध्यमातून विमा कंपन्यांना पीक विम्याची राशी दिली जाते. नैसर्गिक आपत्तीत हा एक प्रकारचा बळिराजासाठी सुरक्षा कवच आहे; परंतु नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावरही विमा कंपन्या हात वर करतात. यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे आरोप होत आहेत. पूर, परतीचा पाऊस, मावा, तुडतुडा रोगाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही सर्वेक्षणाकरिता विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतशिवारात वेळीच धाव घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पुरेशी मदत मिळालेली नाही.