शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अभियंत्यांची वीज कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

आपल्या जिवाची बाजी लावून वीज अभियंता काम करीत आहेत. असे असतानाही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी प्रशासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच आता स्टाफ सेटअप धोरणाच्या आड अभियंत्यांची ५०० हून अधिक पदे रिक्त ठेवण्याचा डाव साधला जात आहे. यामुळे वीज अभियंत्यांवर नोकरी जाण्याची पाळी आली असून, त्यांच्यात चांगलाच रोष व्याप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन बुधवारी (दि. २५) मुंबई येथे संघटनेचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत झालेल्या बैठकीत काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, वीज वितरणच्या अभियंत्यांनी गुरुवारी (दि.२६) येथील वीज कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सायंकाळी ६ वाजता गेट मीटिंग घेऊन आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर, आता वीज अभियंत्यांचे ६ सप्टेंबरपासूनचे आंदोलन कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या जिवाची बाजी लावून वीज अभियंता काम करीत आहेत. असे असतानाही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी प्रशासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच आता स्टाफ सेटअप धोरणाच्या आड अभियंत्यांची ५०० हून अधिक पदे रिक्त ठेवण्याचा डाव साधला जात आहे. यामुळे वीज अभियंत्यांवर नोकरी जाण्याची पाळी आली असून, त्यांच्यात चांगलाच रोष व्याप्त आहे. दरम्यान, वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत बुधवारी (दि.२५) मुंबई येथे बैठक झाली. मात्र, बैठकीत संचालकांनी कोणत्याही प्रकारचे ठोस व लेखी स्वरूपात उत्तर दिले नाही. यामुळे ही चर्चा फिस्टकल्याने वीज अभियंत्यांनी गुरुवारी (दि.२६) कार्यालयाच्या प्रवेशद्वारात घेतलेल्या गेट मीटिंगमध्ये कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने करून रोष व्यक्त केला. याप्रसंगी असोसिएशनचे सचिव खुशाल सोनी, प्रविभागीय सचिव प्रदीप मोहीतकर, आनंद जैन, अजित जीचकर, रितेश टांगले, विनोद मस्करे, विलास कोडेकर, प्रदीप राऊत उपस्थित होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण