शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वसतिगृह सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST

सर्वत्र नववी ते बारा वर्ग सुरू असून दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या आहेत, त्या दृष्टीने विदयार्थी परीक्षा ...

सर्वत्र नववी ते बारा वर्ग सुरू असून दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या आहेत, त्या दृष्टीने विदयार्थी परीक्षा फी शाळेत भरत आहेत. सर्व विषयाचे अध्यापन कार्य सुरू असताना खेड्यात जेथे शाळेची सोय नाही ते विदयार्थी वसतिगृहात राहून शिकतात,. परंतु शाळा सुरू होऊन एक महिना कालावधी झाला असतानाही शासनाने वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय न घेतल्याने वसतिगृहातील विदयार्थी घरीच राहत आहेत. यामुळे त्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पवनी तालुक्यात कोंढा, पवनी, अडयाळ, आसगावसह अनेक ठिकाणी अनुदानीत वसतिगृह आहेत, खेड्यापाड्यातील मुले वसतिगृहात शिकत असतात ,पण त्यांचे शिक्षण खंडित झाले आहे. .हे विदयार्थी दहावी ,बारावी परीक्षेची तयारी कसे करतील असा प्रश्न अनेक पालक करीत आहेत यासाठी समाजकल्याण विभागाने याकडे लक्ष देऊन वसतिगृह सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत.

कोट

"वसतिगृह सुरू करण्याचा समाजकल्याण विभागाने आदेश काढला नाही ,त्यामुळे अडचण आहे. शासनाचा आदेश निघताच वसतिगृह सुरू करण्यात येईल" . डॉ नितीन हुमने , संस्थापक

ReplyForward