शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

वसतिगृह सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST

सर्वत्र नववी ते बारा वर्ग सुरू असून दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या आहेत, त्या दृष्टीने विदयार्थी परीक्षा ...

सर्वत्र नववी ते बारा वर्ग सुरू असून दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या आहेत, त्या दृष्टीने विदयार्थी परीक्षा फी शाळेत भरत आहेत. सर्व विषयाचे अध्यापन कार्य सुरू असताना खेड्यात जेथे शाळेची सोय नाही ते विदयार्थी वसतिगृहात राहून शिकतात,. परंतु शाळा सुरू होऊन एक महिना कालावधी झाला असतानाही शासनाने वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय न घेतल्याने वसतिगृहातील विदयार्थी घरीच राहत आहेत. यामुळे त्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पवनी तालुक्यात कोंढा, पवनी, अडयाळ, आसगावसह अनेक ठिकाणी अनुदानीत वसतिगृह आहेत, खेड्यापाड्यातील मुले वसतिगृहात शिकत असतात ,पण त्यांचे शिक्षण खंडित झाले आहे. .हे विदयार्थी दहावी ,बारावी परीक्षेची तयारी कसे करतील असा प्रश्न अनेक पालक करीत आहेत यासाठी समाजकल्याण विभागाने याकडे लक्ष देऊन वसतिगृह सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत.

कोट

"वसतिगृह सुरू करण्याचा समाजकल्याण विभागाने आदेश काढला नाही ,त्यामुळे अडचण आहे. शासनाचा आदेश निघताच वसतिगृह सुरू करण्यात येईल" . डॉ नितीन हुमने , संस्थापक

ReplyForward