शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वसतिगृह सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST

सर्वत्र नववी ते बारा वर्ग सुरू असून दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या आहेत, त्या दृष्टीने विदयार्थी परीक्षा ...

सर्वत्र नववी ते बारा वर्ग सुरू असून दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या आहेत, त्या दृष्टीने विदयार्थी परीक्षा फी शाळेत भरत आहेत. सर्व विषयाचे अध्यापन कार्य सुरू असताना खेड्यात जेथे शाळेची सोय नाही ते विदयार्थी वसतिगृहात राहून शिकतात,. परंतु शाळा सुरू होऊन एक महिना कालावधी झाला असतानाही शासनाने वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय न घेतल्याने वसतिगृहातील विदयार्थी घरीच राहत आहेत. यामुळे त्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पवनी तालुक्यात कोंढा, पवनी, अडयाळ, आसगावसह अनेक ठिकाणी अनुदानीत वसतिगृह आहेत, खेड्यापाड्यातील मुले वसतिगृहात शिकत असतात ,पण त्यांचे शिक्षण खंडित झाले आहे. .हे विदयार्थी दहावी ,बारावी परीक्षेची तयारी कसे करतील असा प्रश्न अनेक पालक करीत आहेत यासाठी समाजकल्याण विभागाने याकडे लक्ष देऊन वसतिगृह सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत.

कोट

"वसतिगृह सुरू करण्याचा समाजकल्याण विभागाने आदेश काढला नाही ,त्यामुळे अडचण आहे. शासनाचा आदेश निघताच वसतिगृह सुरू करण्यात येईल" . डॉ नितीन हुमने , संस्थापक

ReplyForward