शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

शेतकरी आत्महत्या शासनाच्या उदासीन धोरणांमुळे

By admin | Updated: June 19, 2017 00:28 IST

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, ..

प्रफुल्ल गुडघे पाटील : प्रकरण शेतकरी आत्मदहनाचे, लोकप्रतिनिधींनी घेतली शेंदरे कुटुबीयांची भेट लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे बळीराजावर आत्महत्याकरण्याची वेळ आली आहे, अशा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी लावला. जांभोरा येथील मृतक शेतकरी ताराचंद शेंदरे यांच्या कुटूंबीयांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथील आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, पिक विमा योजनेचा लाभ द्यावा, आर्थिक मदत देण्यात यावी अशीही मागणी केली. काँग्रेसतर्फे पिडीत कुटूंबीयाला दहा हजारांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रमोद तितीरमारे, महेंद्र निंबार्ते, प्यारेलाल वाघमारे, मानिकराव ब्राम्हणकर, अमर रगडे आदी उपस्थित होते. यादरम्यान लोकमतच्या वृत्तानंतर राजकिय पक्षांनी याची दखल घेत जांभोरा येथे जावून शेंदरे कुटुंबियांची भेट घेतली. यात माजी आमदार तथा राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय सत्तेकार, सुरेश सज्जा आदींनी समावेश आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या भूषणावह नाहीत. शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. शेंदरे कुटुंबियाची मी स्वत: भेट घेतली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासाठी तहसीलदारांना तशी सूचना दिली आहे. मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविण्यासाठी पोलिसांना सांगितले आहे. विरोधक या प्रकरणाला राजकिय रंग देत आहेत.