शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

ओबीसी आरक्षण, धान घोटाळा आणि रेती चोरीवर राज्यपालांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राजकीय सामाजिक व सांस्कृतिक प्रगती खोळंबण्याची भीती आहे. राज्य शासनाने ओबीसी आरक्षण कायदा तातडीने लागू ...

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राजकीय सामाजिक व सांस्कृतिक प्रगती खोळंबण्याची भीती आहे. राज्य शासनाने ओबीसी आरक्षण कायदा तातडीने लागू करावा आणि महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्याबाबत सूचना द्यावी, अशी विनंती राज्यपालांना यावेळी करण्यात आली. धानाचे कोठार म्हणून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. धान विकताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणात शासनाची आर्थिक फसवणूक केली जाते. या धान घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. शासनाचा महसूल बुडत आहे. आपण मंत्रालय स्तरावर आणि विधीमंडळात या प्रश्नावर वाचा फोडली. परंतु कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण यावर लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर आपण स्वत: जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले.