शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

ओबीसी आरक्षण, धान घोटाळा आणि रेती चोरीवर राज्यपालांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राजकीय सामाजिक व सांस्कृतिक प्रगती खोळंबण्याची भीती आहे. राज्य शासनाने ओबीसी आरक्षण कायदा तातडीने लागू ...

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राजकीय सामाजिक व सांस्कृतिक प्रगती खोळंबण्याची भीती आहे. राज्य शासनाने ओबीसी आरक्षण कायदा तातडीने लागू करावा आणि महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्याबाबत सूचना द्यावी, अशी विनंती राज्यपालांना यावेळी करण्यात आली. धानाचे कोठार म्हणून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. धान विकताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणात शासनाची आर्थिक फसवणूक केली जाते. या धान घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. शासनाचा महसूल बुडत आहे. आपण मंत्रालय स्तरावर आणि विधीमंडळात या प्रश्नावर वाचा फोडली. परंतु कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण यावर लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर आपण स्वत: जातीने लक्ष घालून पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले.