शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कायदे असूनही जनावरांच्या कत्तली सुरूच

By admin | Updated: July 20, 2016 00:33 IST

राज्य शासनाने गाय, बैल, म्हैश, वळू, वासरे या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांची अवैध कत्तल थांबावी ....

गोवंश हत्याबंदी करा : कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची गरजभंडारा : राज्य शासनाने गाय, बैल, म्हैश, वळू, वासरे या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांची अवैध कत्तल थांबावी म्हणून महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम १९९५ मार्च २०१५ पासून राज्यात सर्वत्र लागू केला आहे. तरीही जनावरांना कत्तलीकरिता नेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे या कायद्याच्या संदर्भात शासकीयस्तरावर जनजागृती करणे अत्यावश्यक ठरले आहे.महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम १९९५ हा कायदा ४ मार्च २०१५ पासून राज्यातील सर्वच जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. त्या कायद्यानुसार गाय किंवा वासरे, बैल किंवा वळू, दूभत्या म्हशी किंवा तीन महिन्यापर्यंतच्या वयाचा कालवड्या, रेडे किंवा संकरीत गायी यांचा कत्तलीत किंवा कत्तल करण्यासाठी वाहतूक करण्यास कायदेशीर प्रतिबंध घालण्यात आले आहे. गोवंश मांस बाळगण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून अशा गुन्ह्यांना गैरजमानती व दखल पात्र केले आहे. यातून शेतकऱ्यांना स्वमालकीच्या पशुधनाची वाहतूक करावयाची असल्यास तशी तरतूद या अधिनियमात केली आहे. ग्रामीण भागातील पशुधनात घट होऊन जनावरांचे कळप नाहीशे झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरिता बैलजोडी मिळणे कठीण झाले आहे. शेतजमिनीला उपयुक्त असणारे शेणखत दुरापास्त झाले आहे. जमिनीची सुपिकता कमी होत आहे. त्याचा विपरित परिणाम अन्नधान्य उत्पादनावर होत आहे. पिकांच्या उत्पादनात मोठी घट होत असून दूधाळू प्राण्यांचेही प्रमाण कमी होत आहे. दुग्धजन्य पदार्थांची कमतरता निर्माण होऊन जनतेला रासायनिक बनावटी कृत्रीम दुग्धजन्य पदार्थ खरेदी करुन सेवन करणे भाग पडत आहे. त्यामुळे मानवी जीवनावर दुष्परिणाम होवून आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या हंगामात बैलजोडी खरेदी करण्याकरिता अल्प भूधारक शेतकऱ्यांना ४० ते ५० हजार रुपये मोजूनच शेतीसाठी बैलजोडी विकत घ्यावी लागत आहे. भविष्यात शेतीकरिता बैलजोडीची साथ राहील किंवा नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून गोहत्याबंदी कायद्याची व्यापक स्तरावर जनजागृती केल्यास निश्चितच याचा फायदा होवू शकेल. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (शहर प्रतिनिधी)