शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

काँग्रेसच्या अकार्यक्षम प्रभारी जिल्हाध्यक्षांना पदावरुन हटवा

By admin | Updated: June 2, 2014 00:26 IST

प्रदेश काँग्रेस कमिटीने पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नियुक्त करुन भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष

भंडारा

यावेळी

जिया

जिया

पटेल हे नागपुरात राहून भंडार्‍याच्या कारभार पाहत असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, जिल्हा काँग्रेस पक्षात कोणताही ताळमेळ राहिलेला नाही. संघटनात्मक निवडणुकीत निवडून आलेल्या शहर अध्यक्षांना हटवून नवीन शहर अध्यक्ष नेमण्यात आले. आजघडीला जिल्हा परिषद, पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात नाहीत. याला एककल्ली कार्यक्रम जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री रणजित कांबळे यांच्याशी प्रभारी जिल्हाध्यक्षांचा संवाद नाही. त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत. आमचा पालकमंत्र्यांना विरोध नाही. आमचा विरोध जिल्हाध्यक्षांना असून पुर्णवेळ जिल्हाध्यक्ष नेमण्यात यावा, यासाठी आम्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांकडे आग्रह धरणार असल्याचे पदाधिकार्‍यांचे म्हणने आहे. पत्रपरिषदेला काँग्रेसचे शहर सचिव प्रमोद मानापुरे, शहर उपाध्यक्ष प्रकाश डोणेकर, नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) पटेल हे एकीकडे प्रदेश कमिटीत सदस्य आहेत. असे असताना प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांना जिल्हाध्यक्षपदाचा प्रभार दिला. त्यानंतर त्यांच्या कार्यशैलीमुळे आम्ही कायमस्वरुपी जिल्हाध्यक्ष देण्यात यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना निवेदने देऊन केली. परंतु ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी, पक्ष प्रभारी मोहन प्रकाश यांना भेटून जिल्ह्यातील पक्षाची स्थिती शिष्टमंडळांसह सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, १९९९ मध्ये काँग्रेस पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा झाला. या जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे रुजलेली आहेत. कालांतराने काँग्रेस पक्ष विखुरला गेला. त्यानंतर पक्षाने कायमस्वरुपी जिल्हाध्यक्ष नेमले होते. परंतु मागील तीन वर्षांंपासून या जबाबदारीचा प्रभार जीया पटेल यांच्यावर सोपविण्यात आला. त्यांच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही. परंतु पक्ष संघटन वाढविताना ते सर्वांना सोबत घेतील, अशी आमची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. त्यांच्या एककल्ली कारभारामुळे काँग्रेस पक्ष लिमीटेड लोकांचा पक्ष झाला. परिणामी काँग्रेस कार्यकर्त्यांंमध्ये निरुत्साह पसरला. : प्रदेश काँग्रेस कमिटीने पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नियुक्त करुन भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्याची गरज होती. परंतु मागील तीन वर्षांपासून भंडारा जिल्ह्यात काँग्रेसची धुरा प्रभारी जिल्हाध्यक्षांवर सोपविण्यात आली. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संपुष्टात आला, असा आरोप काँग्रेसचे जिल्हा महासचिव अँड. शशीर वंजारी, प्रशांत देशकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनोद भोयर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.