शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पराभव माणसाला स्पर्धेत कायम जिवंत ठेवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

सुभाष वाॅर्ड वरठी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. येथील हौशी युवकांनी कोविड १९ च्या ...

सुभाष वाॅर्ड वरठी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. येथील हौशी युवकांनी कोविड १९ च्या दरम्यान मृत झालेल्या नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी बेटाळाचे सरपंच रामसिंग बैस, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मार्गदर्शक व माजी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच सुमित पाटील, रितेश वासनिक, अरविंद येळणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, योगेश हटवार, बाबा बडवाईक, नवीन पशिने, रेवा गायधने, नितीन काकडे, सुनील बन्सोड, पवन रामटेके, मिलिंद धारगावे, प्रकाश मिश्रा, प्रकाश बोन्द्रे, दीपक मदान, कैलास तितिरमारे उपस्थित होते.

स्पर्धेत जवळपास ४० चमूंनी सहभाग घेतला होता. ४१ हजारांचे प्रथम पारितोषिक वरठी येथील जीआरसी क्लब, २० हजारांचे द्वितीय बक्षीस व्हीएससीसी व तृतीय बक्षीस कोयला खदान क्रिकेट क्लब यांनी पटकाविला. मॅन ऑफ दि सिरीज व बेस्ट बॅट्समन पुरस्कार रणजी क्रिकेट खेळाडू उर्वेश पटेल यांना देण्यात आले.

स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून प्रदीप वंजारी, रमेश तितीरमारे, तुषार लोणारे, ऋषील पारधी, सचिन झळके, प्रीतम मेश्राम, तेजस काकडे व सूर्यकांत झळके व समालोचक विक्की भिवगडे, कार्तिक गुप्ता, योगेश बुधे, पवन ऑइम्बे व मुन्ना लोणारे यांना मंडळाकडून सन्मानित करण्यात आले.

संचालन तथागत मेश्राम व प्रास्ताविक आणि आभार संजय मिरासे यांनी मानले. कार्यक्रमास चंद्रशेखर झळके, आदित्य मते, शशिकांत भुजाडे, अमोल बन्सोड, चिन्मय दत्तात्रये, सचिन झळके, विनोद सरोदे, नितीन चकोले, रिंकू भाजीपाले, कुणाल लोणारे व निर्मल मदान उपस्थित होते.