शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पराभव माणसाला स्पर्धेत कायम जिवंत ठेवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

सुभाष वाॅर्ड वरठी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. येथील हौशी युवकांनी कोविड १९ च्या ...

सुभाष वाॅर्ड वरठी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. येथील हौशी युवकांनी कोविड १९ च्या दरम्यान मृत झालेल्या नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी बेटाळाचे सरपंच रामसिंग बैस, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मार्गदर्शक व माजी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच सुमित पाटील, रितेश वासनिक, अरविंद येळणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, योगेश हटवार, बाबा बडवाईक, नवीन पशिने, रेवा गायधने, नितीन काकडे, सुनील बन्सोड, पवन रामटेके, मिलिंद धारगावे, प्रकाश मिश्रा, प्रकाश बोन्द्रे, दीपक मदान, कैलास तितिरमारे उपस्थित होते.

स्पर्धेत जवळपास ४० चमूंनी सहभाग घेतला होता. ४१ हजारांचे प्रथम पारितोषिक वरठी येथील जीआरसी क्लब, २० हजारांचे द्वितीय बक्षीस व्हीएससीसी व तृतीय बक्षीस कोयला खदान क्रिकेट क्लब यांनी पटकाविला. मॅन ऑफ दि सिरीज व बेस्ट बॅट्समन पुरस्कार रणजी क्रिकेट खेळाडू उर्वेश पटेल यांना देण्यात आले.

स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून प्रदीप वंजारी, रमेश तितीरमारे, तुषार लोणारे, ऋषील पारधी, सचिन झळके, प्रीतम मेश्राम, तेजस काकडे व सूर्यकांत झळके व समालोचक विक्की भिवगडे, कार्तिक गुप्ता, योगेश बुधे, पवन ऑइम्बे व मुन्ना लोणारे यांना मंडळाकडून सन्मानित करण्यात आले.

संचालन तथागत मेश्राम व प्रास्ताविक आणि आभार संजय मिरासे यांनी मानले. कार्यक्रमास चंद्रशेखर झळके, आदित्य मते, शशिकांत भुजाडे, अमोल बन्सोड, चिन्मय दत्तात्रये, सचिन झळके, विनोद सरोदे, नितीन चकोले, रिंकू भाजीपाले, कुणाल लोणारे व निर्मल मदान उपस्थित होते.