शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

पराभव माणसाला स्पर्धेत कायम जिवंत ठेवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

सुभाष वाॅर्ड वरठी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. येथील हौशी युवकांनी कोविड १९ च्या ...

सुभाष वाॅर्ड वरठी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. येथील हौशी युवकांनी कोविड १९ च्या दरम्यान मृत झालेल्या नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी बेटाळाचे सरपंच रामसिंग बैस, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मार्गदर्शक व माजी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच सुमित पाटील, रितेश वासनिक, अरविंद येळणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, योगेश हटवार, बाबा बडवाईक, नवीन पशिने, रेवा गायधने, नितीन काकडे, सुनील बन्सोड, पवन रामटेके, मिलिंद धारगावे, प्रकाश मिश्रा, प्रकाश बोन्द्रे, दीपक मदान, कैलास तितिरमारे उपस्थित होते.

स्पर्धेत जवळपास ४० चमूंनी सहभाग घेतला होता. ४१ हजारांचे प्रथम पारितोषिक वरठी येथील जीआरसी क्लब, २० हजारांचे द्वितीय बक्षीस व्हीएससीसी व तृतीय बक्षीस कोयला खदान क्रिकेट क्लब यांनी पटकाविला. मॅन ऑफ दि सिरीज व बेस्ट बॅट्समन पुरस्कार रणजी क्रिकेट खेळाडू उर्वेश पटेल यांना देण्यात आले.

स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून प्रदीप वंजारी, रमेश तितीरमारे, तुषार लोणारे, ऋषील पारधी, सचिन झळके, प्रीतम मेश्राम, तेजस काकडे व सूर्यकांत झळके व समालोचक विक्की भिवगडे, कार्तिक गुप्ता, योगेश बुधे, पवन ऑइम्बे व मुन्ना लोणारे यांना मंडळाकडून सन्मानित करण्यात आले.

संचालन तथागत मेश्राम व प्रास्ताविक आणि आभार संजय मिरासे यांनी मानले. कार्यक्रमास चंद्रशेखर झळके, आदित्य मते, शशिकांत भुजाडे, अमोल बन्सोड, चिन्मय दत्तात्रये, सचिन झळके, विनोद सरोदे, नितीन चकोले, रिंकू भाजीपाले, कुणाल लोणारे व निर्मल मदान उपस्थित होते.