शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

संविधान जीवनपध्दती झाली पाहिजे

By admin | Updated: January 23, 2015 01:10 IST

संवीधान आपली जीवन पध्दती असली पाहिजे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होणार नाही व सर्व नागरीकांमध्ये संविधानाच्यानुसार वागण्याची प्रेरणा आपोआप मिळेल.

दिघोरी/मोठी : संवीधान आपली जीवन पध्दती असली पाहिजे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होणार नाही व सर्व नागरीकांमध्ये संविधानाच्यानुसार वागण्याची प्रेरणा आपोआप मिळेल. यामुळे समाजात भांडणे, वादविवाद कमी होतील असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश क स्तर भंडारा जि. आर. कोलते यांनी केलेदिघोरी मोठी येथे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात नागरीक व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले शालेय जिवनात कुठेही कायदयाचे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे आज मुद्दामच शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा कायदयाची जाणीव व्हावी यासाठी आपल्या समोर कायदयाचे महत्व पटवून देत आहे. पुढे ते म्हणाले, माणूस आपले कर्तव्ये हे कायदयाच्या चौकटीत करीत नसल्याने आज मोठ्या प्रमाणात कायदयाचे उल्लंघन होऊन कोर्टात खटल्यांचे प्रमाण वाढले आहे. म्हणून कायदयाच्या योग्य ज्ञान आत्मसात करुन आपल्या जीवनात त्यांचा अंगीकार केल्यास सामान्य जीवन जगतांनी आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहणार नाही.तालुका विधी सेवा समिती तालुका लाखांदूर यांचे पुढाकाराने आज दिघोरीत मार्गदर्श शिबिर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर सरपंच शंकरराव खराबे, उपसरपंच देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंता हटवार जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सुखदेवे यांनी जेष्ठ नागरिक ओळखपत्राबाबत माहिती दिली. तसेच मेश्राम यांनी मुलभूत कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले तर जे. डी. राऊत यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन टि. एम. कोरे यांनी केले तर आभार एम. देशमुख यांनी केले. (वार्ताहर)