शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

कृषी कायद्याविरोधात छावाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST

कृषीच्या त्या काळ्या कायद्यामुळे बाजार समित्या उध्वस्त होणार असून, शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ बंद होणार आहे. आधारभूत खरेदी केंद्र बंद ...

कृषीच्या त्या काळ्या कायद्यामुळे बाजार समित्या उध्वस्त होणार असून, शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ बंद होणार आहे. आधारभूत खरेदी केंद्र बंद होऊन मोठे व्यापारी सरकार प्रमाणे हमी भाव न देता कवडीमोलाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करतील, या कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गत १०५ दिवसापासून आंदोलन करीत आहेत. परंतु सरकारला जाग आलेली नाही, उलट त्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा छावा संग्राम परिषदे तर्फे निषेध करण्यात येत असून ते तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, या आशयाचे निवेदन मोहाडीचे तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. शिष्टमंडळात छावा संग्राम परिषद तालुकाध्यक्ष कमलेश बांडेबूचे, महिपाल ठवकर, युवराज शेंडे, रंजित ठवकर, हंसराज तुमसरे, विशाल सिंगनजुडे, शुभम कुंभरे, सुभाष राऊत, शुभम राऊत आदी उपस्थित होते.