शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्पर्धात्मक परीक्षेतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

खांदूर : आधुनिकतेने झपाटलेल्या युगात सर्वांनाच शिक्षणीचे व तंत्राचे वेड लागले असले तरी या युगात तग धरायची असेल तर ...

खांदूर : आधुनिकतेने झपाटलेल्या युगात सर्वांनाच शिक्षणीचे व तंत्राचे वेड लागले असले तरी या युगात तग धरायची असेल तर स्पर्धात्मक परीक्षेतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य असल्याचे मत डॉ. महेंद्र गजभिये यांनी व्यक्त केले. ते १३ फेब्रुवारी रोजी भंडारा येथील सामाजिक न्याय भवनातील सभागृहात आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, पाया मजबूत असेल तर इमारत उंच होईल, असे सांगताना प्रत्येक विद्यार्थ्याने प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक व पदवी शिक्षणापर्यंत कसोशीने प्रयत्न केले पाहिजे. समाजातील कोणी एक पदवीधर अथवा पदव्युत्तर घटक प्रशासकीय सेवेपासून उपेक्षित राहू नये यासाठी प्रत्येकांने शिक्षणाप्रति सामर्थ्यशाली बल दाखविले पाहिजे.

ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण अनेक विद्यार्थी असताना केवळ अजानतेपणामुळे या परीक्षेला पुढे जाण्याची हिम्मत दाखवत नसल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक पालकांनी महत्त्वाकांक्षी वृत्ती बाळगत भविष्यात विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेसाठी पात्र ठरावा, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने तसेच सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, केंद्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तसेच विविध परीक्षांची माहिती व अभ्यासपद्धती मिळण्याच्या हेतूने कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात गणवीर व चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.