शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पुलाचे सुरक्षा कठडे तुटले, अपघाताची शक्यता

By admin | Updated: March 16, 2016 08:30 IST

वैनगंगा नदीवर पवनी-सिंदपुरी दरम्यान असलेल्या पुलावर दोनवेळा झालेल्या अपघाताने पुलावरील सुरक्षा कठडे तुटलेले आहे.

पवनी : वैनगंगा नदीवर पवनी-सिंदपुरी दरम्यान असलेल्या पुलावर दोनवेळा झालेल्या अपघाताने पुलावरील सुरक्षा कठडे तुटलेले आहे. रेलींग तुटलेले असल्याने अपघाताची शक्यता आहे. धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे तुटलेले रेलींग दुरूस्त करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)अखेर धानोरी रस्त्याच्या बांधकामाला मंजूरपवनी : गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेला सिंगोरी-सेलारी मार्गे धानोरी रस्ता अखेर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिल्या टप्प्यात मंजुर करण्यात आलेला आहे. कच्चा रस्त्यावरून बस सुरू आहे, अशा आशयाची बातमी यापूर्वी लोकमतने प्रसिद्ध केलेली होती. भोजापूर व गुडेगाव रेतीघाटावरून उत्खनन केलेली रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक याच मार्गाने होत असल्याने रस्ता वारंवार नादुरूस्त होत असतो. सिंगोरी-राहना-सेलारी ते धानोरीपर्यंतचा हा रस्ता १०.१० कि़मी. अंतराचा आहे. तालुकानिहाय दिलेल्या लक्षामध्ये ९.७० कि़मी. अंतर देण्यात आलेले आहे. यासंपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यास ब्रम्हपुरीमार्गे सावरला एस.टी. बसेस बारमाही सुरू राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे पूर्णत: मजबुतीकरण करावे, अशी मागणी पं.स. सदस्य बंडू ढेंगरे यांनी केलेली आहे.