शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बोगस बियाणे बाजारात येणार!

By admin | Updated: June 3, 2015 00:43 IST

जगाच्या स्पर्धेत शेतकरीही सहभागी झाल्याने रेडीमेड बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

पालांदूर : जगाच्या स्पर्धेत शेतकरीही सहभागी झाल्याने रेडीमेड बियाणे खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कंपन्यांनीही शेतकऱ्यांची कमजोरी व अज्ञानाचा लाभ उठवत दरवर्षी डझनभर नवीन वाण आणून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. जिल्ह्यात धान बियाणे कृषीकेंद्रात आले असून विक्रीकरीता उपलब्ध लवकरच होणार आहेत. यात बोगस बियाणे असण्याची चिन्हे अधिक आहेत.धानाचा एक वाण तयार करण्याकरीता, शोधण्याकरीता सुमारे दहा ते बारा वर्ष लागतात. मात्र बाजारात दरवर्षी नवनवीन वाण आणून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते. वाण/जात एकच असते. फक्त पॅकींग व कंपनीचे नाव बदलवून अधिक नफा कमविण्याच्या लालसेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जातात. दोन वर्षापूर्वी खराशी व पालांदूर परिसरात अशाच एका नामवंत कंपनीचे आरपीएन जातीचे वाण बोगगस निघाले.साठ टक्क्याच्या वर भेसळ बियाणे असल्याने निसण्यावर विपरीत परिणाम होऊन उत्पन्न नाहीच्या बरोबर आले. तक्रार झाली, चौकशी आटोपली पण अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने कंपनी मोकळी सुटली. कालपरवा पर्यंत कर्तव्यनिष्ठ समजले जाणारे कृषी विभागाचे अधिकारीही प्रवाहासोबत राहून शेतकऱ्यांवर अन्याय करतात. रब्बीतही याच कंपनीचे बियाणे धोकादायक ठरतात. धान निसवल्यावर असताना काही गर्भात, काही पूर्णपणे फुललेला तर काही पूर्णपणे भरलेला असतो. एकावेळी पूर्ण धान कापणीला येत नाही. यामुळे कालावधी निश्चिततेपेक्षा अधिक राहतो. यामुळे हंगाम धोक्यात येऊन नुकसानीची भिती अधिक असते. (वार्ताहर)शक्यतो घरचे बियाणे वापराशेतकऱ्यांनो, नफा-तोटा लक्षात घेऊन शेती करणे अगत्याचे आहे. ९०-१२५ रुपये प्रति किलो भावाचे धान बियाणे खरेदी करण्यापेक्षा घरचेच वाण योग्य काळजीने ठेवले तर दरवर्षी नवीन बियाणे घेणे गरजेचे राहणार नाही. आपली शेती परावलंबी करु नका. बियाणे स्वत: शोधा, तयार करा व स्वत:च पुढे येऊन नवीन काहीतरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. जुने ते सोने म्हणत यातूनच नवीन वाणाची निर्मिती होते तसा प्रयोग स्वत:पासून तयार करा. याकरीता शासनाची कृषी विभागाकडून माहिती पुरविली जाते. जुने घरचेच वाण बियाणे म्हणून वापरताना साधी घरच्याघरी प्रक्रिया करुन बियाणे वापरु शकता.