शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

भागवत समितीने पार पाडली आई-बाप-भावाची भूमिका

By admin | Updated: April 14, 2017 00:34 IST

मुलीचा विवाह म्हटले की, आनंदाचा क्षण. या कार्यात वर-वधू दोघांच्याही कुटुंबात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो.

नवदाम्पत्यांनाही आवरता आले नाही अश्रू : सामूहिक विवाह सोहळ्यातील हृदयस्पर्शी प्रसंगविशाल रणदिवे  अड्याळमुलीचा विवाह म्हटले की, आनंदाचा क्षण. या कार्यात वर-वधू दोघांच्याही कुटुंबात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. जेव्हा मुलगी विवाह होऊन माहेर सोडून सासरी जाते, तो क्षण मात्र आजही आधुनिक युग असले तरी मुलगी तिचे भाऊ बंध, आईवडील हे सर्व कुणी डोळ्यातून अश्रू पाडतात तर कुणी मनातल्या मनात. मुलगी आपली ताई, आपल्या पोटचा गोळा नेहमीसाठी परघरी जाते त्याचे दु:ख आणि तिचा विवाह आल्याचा आनंद मानत असतात.अड्याळ नगरीत हनुमान जयंती निमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. यावर्षीही सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहा जोडपी विवाहबद्ध झाले. विवाह संपन्न झाल्यानंतर परंपरेनुसार मुलीची ‘पाठवणी’ केल्या जाते. तसेच घरच्यासारखे कार्यक्रम या सामूहिक विवाह सोहळ्यात भागवत समितीने व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केल्यामुळे सोहळ्यात असलेल्या उपस्थितीत मंडळींनी भागवत समितीचे आभार मानले. लग्नानंतर मुलीला मुलाच्या स्वाधीन करताना जी परंपरा आहे ती परंपरा पहिल्यांदाच सामूहिक विवाह सोहळ्यात पार पडत असताना भागवत समितीचे कार्यकारी अध्यक्ष महेश गभणे, सचिव राजेश गभणे, समितीचे संपूर्ण पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी थोरामोठ्यांनी सहकार्य केले. मंडपात बसलेल्या हजारो लोकांना महिला तसेच बालकांना सांभाळणे म्हणजे तारेवरची करसरतच यासाठी पोलीस विभाग सुद्धा सज्ज होते. अड्याळ येथे ज्यांनी भागवत सप्ताह सुरु केले, ते आज म्हातारे झाले असले तरी त्यांच्या अनुभवाचा सल्ला, मार्गदर्शन युवा पिढीला लाभत असल्यामुळे या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा आजही कायम आहे. या वरवधू ‘पाठवणी’ कार्यक्रमात या सोहळ्यात ज्या मुलींनी विवाह केला. त्यांच्या मते भागवत समितीने आईवडील व भाऊ बहिण सख्खे रक्ताचे नाते असल्यासारखे आज सासरी जातेवेळी वाटत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.