शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

पूरग्रस्त शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST

वैनगंगा नदीला आलेल्या पुरात भंडारा तालुक्क्यातील टाकळी खंमाटा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना अद्यापही शासनाने ...

वैनगंगा नदीला आलेल्या पुरात भंडारा तालुक्क्यातील टाकळी खंमाटा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना अद्यापही शासनाने मदत न दिल्याने याबद्दलची तक्रार जिल्हाधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी भंडारा तसेच विधानसभा अध्यक्ष यांना देण्यात आली होती. तहसिलदार भंडारा यांनी मदती संदर्भात यापूर्वी खोटेनाटे उत्तर देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. या प्रकरणाची तत्काळ योग्य चौकशी करून खमाटा/टाकळी येथील शेतक-यांना त्यांची रक्कम देण्यात यावी परंतु शेतक-यांना रक्कम मिळाली नाही म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेतली. जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतक-यांचे नुसान झाले होते. तहसिल कार्यालयाच्या दिरंगाईमुळे शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. शेतकरी दिवाळी पासून चकरा मारत होते. सनाकडूनअद्यापही मदत न मिळाल्याने शेवटी या भागातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. कोथुर्णा रोड भंडारा येथे काळ्याफित लावून शासनाचा निषेध करीत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी सतदेवे यांनी स्वतः आंदोलनस्थळी येवून निवेदन स्वीकारले. झालेल्या चुकांची दुरूस्ती करून तत्काळ पैसे देण्याची कार्यवाही करू असे सांगितले. यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, पुरूषोत्तम गायधने, कोठीराम पवनकर, प्रकाश भोपे, मोहन गायधने, गणेश चौधरी, विनोद भोपे, राजू बोरकर, नत्थु गायधने बैलबंडीसह शेतक-यांनी आंदोलनात सहभाग घेतला. २६ लोक १२ के