शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १४८ जणांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 28, 2015 23:08 IST

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे जाळे तयार झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ मधील अपघाताच्या संख्येत ५७ ने घट झाली आहे.

प्रमोद नागदेवे - भंडाराराष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात चौपदरीकरणाचे जाळे तयार झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ मधील अपघाताच्या संख्येत ५७ ने घट झाली आहे. २०१३ मध्ये ४९८ अपघातात १९० जणांचा मृत्यू तर ६४० जण जखमी झाले. २०१४ मध्ये ४४१ अपघातात १४८ जणांचा मृत्यू तर ६८७ जण जखमी झाले. वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील १४ वर्षात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ७,५०० अपघात झाले. यात २,३२८ जणांचा मृत्यू झाला असून १०,२३० जण जखमी झाले. हे अपघात राष्ट्रीय महामार्ग आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १३ राज्य मार्गावर घडले आहेत. मागील १४ वर्षात अपघाताच्या सर्वाधिक घटना २००५ मध्ये नोंदविण्यात आले होते. ७९७ अपघातात १४० जणांचा मृत्यू झाला तर ७२८ जण जखमी झाले होते. सर्वात कमी घटना २००२ मध्ये घडल्या. त्यावेळी ३४६ अपघातात १५५ जणांचा मृत्यू झाला तर ४२६ जण जखमी झाले होते.२००१ मध्ये ५१६ अपघातात १८६ जणांचा मृत्यू झाला तर ७१० जण जखमी झाले होते.२००३ मध्ये ५३६ अपघातात १९० जणांचा मृत्यू तर ८१३ जण जखमी झाले होते. २००३ मध्ये ४५३ अपघातात १६८ जणांचा मृत्यू तर ७५१ जण जखमी झाले होते. २००६ मध्ये ५१० अपघातात १६७ जणांचा मृत्यू तर ८३१ जण जखमी झाले होते. २००७ मध्ये ५८४ अपघातात १६५ जणांचा मृत्यू तर ८११ जण जखमी झाले होते. २००८ मध्ये ५५१ अपघातात १६६ जणांचा मृत्यू तर ८७९ जण जखमी झाले होते. २००९ मध्ये ५२० अपघातात १५८ जणांचा मृत्यू तर ९०१ जण जखमी झाले होते. सन २०१० मध्ये ५४३ अपघातात १७१ जणांचा मृत्यू तर ७२५ जण जखमी झाले. सन २०११ ५१९ अपघातात १५७ जणांचा मृत्यू तर ७१० जण जखमी झाले होते. सन २०१२ मध्ये ४९१ अपघातात १६७ जणांचा मृत्यू झाला तर ६१८ जण जखमी झाले होते. २०१४ मध्ये ही संख्या घटली.