शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मनःशांतीसाठी योगसाधना आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : सध्या सर्वांचा जीवन प्रवास एका ताणतणावाखाली सुरू आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीने जनजीवन विस्कळीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : सध्या सर्वांचा जीवन प्रवास एका ताणतणावाखाली सुरू आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीने जनजीवन विस्कळीत व भयभीत झाले आहे. अशा वेळी मनःशांतीबरोबर आत्मबल वाढविण्याची गरज असते. त्यासाठी योगा हा एकमेव मार्ग चांगला आहे, असे प्रतिपादन योगाशिक्षक केशव भागवत यांनी केले.

समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने भागवत बोलत होते. त्यांनी योग प्रात्यक्षिकाबरोबर कोणत्या योगामुळे कोणता फायदा होतो, हे समजावून सांगितले.

संतुलन राखल्याने जीवन प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होत आहे. योगामुळे ताणतणाव मुक्ती, प्रतिकारशक्तीत वाढ, सजगतेत वाढ, ऊर्जा वाढ, शरीर लवचिक ठेवणे, वजन कमी करता येते, शारीरिक स्वास्थ्य सुधारणा, असे दहा प्रकारचे फायदे होतात, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विष्णू सव्वासे यांनी केले.

===Photopath===

250621\img-20210622-wa0048.jpg

===Caption===

योगा फायद्याची श्रृंखला