शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा रस्त्यावरील पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:30 IST

गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब ...

गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. आता हा रस्ता अत्यंत चांगला झाला आहे. मात्र रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. या अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला अपघात होण्याची भीती असून हे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन यांनी केली आहे.

तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेला व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा या सोळा किलोमीटर अंतराच्या राज्य मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला होता. त्यात या रस्त्याला दोन वर्षापूर्वी निधी मिळून चांगले कामपण झाले आहे. मात्र याच रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठ्या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. हे सर्व पूल अर्धवट अवस्थेत असून याचे काम देखील बंद पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठी गावे असल्याने नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये -जा चालू असते. त्यामुळे या अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन सह अनेकांनी केली आहे.

तीन पुलांचे काम

या रस्त्यावर तीन पुलाचे काम चालू आहे.

रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला पुलाचे खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका होऊ शकतो.

त्यामुळे हे रखडलेल्या पुलाची कामे त्वरित करावीत अशी मागणी होत आहे.

===Photopath===

020421\20210402_151614_14.jpg