शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

महिला सर्वांगीण सक्षम होणे गरजेचे-- अरुंधती पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST

साळुंकवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्यसाधून मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पाच्या महिला आत्मभान केंद्रांचे व बालविवाह प्रतिबंधक ...

साळुंकवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्यसाधून मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पाच्या महिला आत्मभान केंद्रांचे व बालविवाह प्रतिबंधक समितीच्या फलकाच्या उद्‌घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्या माले, उद्‌घाटक मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुंधती पाटील होत्या. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच संजीवनी बेलदार, माजी सरपंच सुधाकर माले, ग्रामसेवक बालाजी मेंगले, डॉ.गणेश माले, ॲड. शिवराज साळुंके, दत्ता खांडापुरे, इंद्रशेखर कर्वे, बाळासाहेब कर्वे, महानंदा जगदाळे, अर्चना कसाब, विक्रम नवले यांची उपस्थिती होती.

यावेळी अनिकेत लोहिया म्हणाले, या केंद्राच्या माध्यमातून महिलांचा बौद्धिक व शारीरिक विकास व्हावा म्हणून वाचनालय सुरू करण्यात आले असून क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांचा सर्वांगीण विकास करून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर कसाब यांनी मानवलोकचे उमाकांत गोदाम, बालाजी वाघमारे, जयश्री शिर्के, स्वप्नाली निलंगे, उमाकांत प्रेरक बाळासाहेब जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.