शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी पाणवठ्यात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

आष्टी तालुक्यात वनविभाकडून वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, पाण्याच्या शोधात फिरताना जीव जाऊ नये यासाठी दहा ठिकाणी पाणवठे तयार ...

आष्टी तालुक्यात वनविभाकडून वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, पाण्याच्या शोधात फिरताना जीव जाऊ नये यासाठी दहा ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. यात टँकरच्या माध्यमातून पंधरा दिवसाला पाणी सोडून मुक्या जीवांची तहान भागविली जात आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरताना मरतात. त्यामुळे वेळीच जंगलातील ठिकाणी तयार केलेल्या पाणवठ्यात मुबलक पाणी सोडण्यात आले आहे. हीच व्यवस्था कायम ठेवून वन्यजीवांची संख्या कमी होणार नाही, त्यांचा जीव जाणार नाही याची काळजी वनविभागाने घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे यांनी केली आहे.

याबाबत आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांना विचारले असता ते म्हणाले की, तालुक्यात दहा पाणवठे असून सगळ्या ठिकाणी पाणी सोडण्यात आले आहे. कुठे गरज भासली तर वनविभागाला कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

===Photopath===

200421\nitin kmble_img-20210420-wa0036_14.jpg