शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अंबाजोगाई मानवलोक परिसरात शेतकरी पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:30 IST

हा पुतळा तयार करण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागला. मानवलोक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी पुतळ्याचे अनावरण मानवलोकच्या आवारात करण्यात ...

हा पुतळा तयार करण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागला. मानवलोक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी पुतळ्याचे अनावरण मानवलोकच्या आवारात करण्यात आले.

मानवलोकची नाळ तीन ते चार तालुक्यातील ग्रामीण भागात जोडलेली आहे. राज्यभर आपल्या कामाची छाप पाडली आहे. या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांची सुरुवातीपासून इच्छा होती की मानवलोकच्या आवारात शेतकरी पुतळा बसवायचा, जो सर्वांना प्रेरणादायी ठरेल. हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांचा होता. त्यांनी धारूर येथील नवोदित शिल्पकार ईश्वर उमाप यांची कला पाहून त्याला हे काम दिले. शिल्पकार ईश्वर यांना शेतकरी पुतळा तयार करताना बऱ्याच अडचणी आल्या. त्यावेळी नेमका शेतकऱ्यांचा पुतळा कसा असावा, याबाबत थोडा गोंधळ होता. परंतु ईश्वर यांचे आजोबा बाबुरावजी माने यांना शेतकरी पुतळ्याचे मॉडेल बनवले. त्यांचे चारही बाजूचे फोटो घेत त्या फोटोचे मोठे डिजिटल करून पुतळा तयार करण्याच्या परिसरात चारही बाजूने लावली. शेतकरी पुतळ्याचे काम या डिजिटल फोटोच्या माध्यमातून चालू केले. यावेळी ईश्वर यांने मेहनत घेऊन हे शिल्प बनवले. आपली पूर्ण कला या शिल्पात वाहिली. उत्कृष्ट असे शेतकरी शिल्प तयार झाले. या शिल्पाचे अनावरण मानवलोकच्या ३९ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून करण्यात आले.

===Photopath===

020421\anil mhajan_img-20210402-wa0041_14.jpg