शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

अंबाजोगाईत दिवसाला दोन घागरी पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा ...

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच

दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सामान्य नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण आणि काळविटी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. शहरात आठ ते दहा दिवसांनी एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधीही कानाडोळा करताना दिसतात. शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याचे सांगण्यात येते. पाणीटंचाईच्या काळात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला. आता भरपूर पाऊस झाला. त्यामुळे जलसाठा मुबलक आहे. नगरपालिकेचे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ढासळल्यामुळे आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी येथील समर्थनगर परिसरात दहा दिवसांनंतर एक तास पाणी सोडण्यात आले. पाणीटंचाईमुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दहा दिवसांनी एक तास म्हणजे सरासरी दररोज सहा मिनिटे पाणी सोडण्यात आले. सहा मिनिटांत केवळ दोन घागरी भरतात. आता दोन घागरी पाणी दिवसभर पुरवायचे कसे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. चार दिवसांनी एक वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिक करीत आहेत; परंतु नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी जाऊन नवीन मुख्याधिकारी साबळे यांनी पदभार स्वीकारला असून, नवीन मुख्याधिकारी नागरिकांची तहान भागवून मुबलक पाणी पुरवण्याची सोय करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.