शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

बालकांच्या सुदृढतेसाठी पोषण आहार महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:36 IST

वडवणी : योग्य व सकस पोषण आहार दिल्यानंतर बालकांची वाढ अत्यंत सुदृढ व योग्यरीतीने होते. प्रत्येक अंगणवाडी केंद्रातून गरोदर ...

वडवणी : योग्य व सकस पोषण आहार दिल्यानंतर बालकांची वाढ अत्यंत सुदृढ व योग्यरीतीने होते. प्रत्येक अंगणवाडी केंद्रातून गरोदर तसेच स्तनदा मातांना ० ते ६ वर्षे वयोगटांपर्यंत बालकांना सकस पोषण आहार दिला जातो. यातून बालकांची शारीरिक वृद्धी होते. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीसेविका व मदतनीस यांनी जबाबदारीने प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहाराचे योग्यरीतीने व वेळेत वाटप करावे, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी केले.

वडवणी तालुक्यातील उपळी विभागांतर्गत हिवरगव्हाण येथील अंगणवाडी केंद्रात पोषण आहारविषयक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वडवणीचे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल नरसाळे, हिवरगव्हाणचे सरपंच ईश्वर नाईकवाडे, पर्यवेक्षिका एस.ओ. करांडे, एन.आर. धबाले, पी.एस. राऊत, जे.ए. मस्के, सी.जी. म्हेत्रे यांच्यासह हिवरगव्हाण येथील अंगणवाडीसेविका, मदतनीस व महिला, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोषण आहारविषयक स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नघटकांवर आधारित स्थानिक समुदायाला पाककृतीचे महत्त्व कृतीतून दाखवत तसेच पोषण आहारविषयक सविस्तर मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. वडवणीचे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल नरसाळे व इतर पर्यवेक्षिका यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

240921\44551651-img-20210924-wa0016.jpg

पोषण महा अभियानाअंतर्गत हिवरगव्हाण येथे कार्यक्रम संपन्न