शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

वृक्षारोपणासाठी गुणदान योजना काळाची गरज - दि. ना. फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

महाराष्ट्रात वन मंत्रालय व पर्यावरण मंत्रालयाकडून वृक्षारोपण व संवर्धनासाठी करोडो रुपये खर्च करून शेकडो योजना राबवल्या जात आहेत. १७ ...

महाराष्ट्रात वन मंत्रालय व पर्यावरण मंत्रालयाकडून वृक्षारोपण व संवर्धनासाठी करोडो रुपये खर्च करून शेकडो योजना राबवल्या जात आहेत. १७ जानेवारीच्या शासनादेशानुसार शालेय शिक्षण विभागाने कला व क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी दहावी-बारावी परीक्षेसाठी ०५ ते २५ गुणांची तरतूद केली आहे. संदर्भीय शासनादेशाच्या धर्तीवर दहावी-बारावी परीक्षेमध्ये शाश्वत वृक्षारोपण व संवर्धनासाठी केवळ ०३ ते ०७ गुणांची योजना घोषित केली तर महाराष्ट्रात एक रुपयाच्या वित्तलब्धीची तरतूद न करता लाखो झाडांची लागवड होऊन पर्यावरण हित साधले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. पर्यावरण हितासाठी या विधायक योजनेबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी शैक्षणिक वर्तुळासह पर्यावरणप्रेमींकडून पाठबळ मिळावं, असे आवाहन सोमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. उद्धवराव शिंदे, सचिव अजितदादा देशमुख, प्राचार्य दि.ना.फड व शिक्षणप्रेमींनी केले आहे.