शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST

गेवराई : शेतकऱ्यांची वाढीव वीज बिलातून सुटका होण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ...

गेवराई : शेतकऱ्यांची वाढीव वीज बिलातून सुटका होण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश कोल्हे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासन काही निकषांवर शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देत आहे. गेल्या एक वर्षापासून देशात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव असल्याने शेतकरी पूर्ण देशोधडीला लागलेला आहे. केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकरी हे वेळेत शेत पंपाचे बिल भरू शकलेले नाहीत. तरी मंत्री महोदयांनी तत्काळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा उपक्रम योजनेअंतर्गत सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी ॲड. गणेश कोल्हे यांनी केली आहे.

===Photopath===

220521\img-20210522-wa0199_14.jpg