शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST

गेवराई : शेतकऱ्यांची वाढीव वीज बिलातून सुटका होण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ...

गेवराई : शेतकऱ्यांची वाढीव वीज बिलातून सुटका होण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश कोल्हे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासन काही निकषांवर शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देत आहे. गेल्या एक वर्षापासून देशात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव असल्याने शेतकरी पूर्ण देशोधडीला लागलेला आहे. केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकरी हे वेळेत शेत पंपाचे बिल भरू शकलेले नाहीत. तरी मंत्री महोदयांनी तत्काळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा उपक्रम योजनेअंतर्गत सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी ॲड. गणेश कोल्हे यांनी केली आहे.

===Photopath===

220521\img-20210522-wa0199_14.jpg