शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

हिंगणीचा सरस्वती मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

संतोष स्वामी दिंद्रुड : धारुर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती मध्यम प्रकल्प हा बालाघाटच्या डोंगरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. यंदा ...

संतोष स्वामी

दिंद्रुड : धारुर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती मध्यम प्रकल्प हा बालाघाटच्या डोंगरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. यंदा बालाघाटच्या डोंगरात पाऊस चांगला झाल्याने जुलै महिन्यात सरस्वती मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून यामुळे शेतकऱ्यात समाधानकारक वातावरण आहे.

धारुर तालुक्यातील सरस्वती मध्यम प्रकल्प स्वर्गीय सुंदर रावजी सोळंके यांनी जवळपास चाळीस वर्षांपूर्वी उभारला. या प्रकल्पामुळे जवळपास पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांना शेती मशागत करण्यास मोठा फायदा झाला असून यावर्षी पाऊस चांगला झाल्याने जुलै महिन्यात हा प्रकल्प शंभर टक्के भरला. जवळपास ७.२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पात साठवण्यात आलेला असून सांडव्यावरून आता पाणी सरस्वती नदीद्वारे गोदावरी नदीकडे विसर्ग चालू झाला आहे. गतवर्षी १५ ऑक्टोबर रोजी केवळ ६४ टक्के पाणीसाठा या प्रकल्पात होता. मे महिन्यात मृत साठ्यात गेलेला हा प्रकल्प या वर्षी केवळ एका महिन्यातच शंभर टक्के भरला आहे. हिंगणी बु., हिंगणी खु, कांदेवाडी, मोहखेड आदी गावांसह आसपासच्या छोट्या मोठ्या वस्त्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा मिळत आहे.

यावर्षी पाऊसमान चांगले असून जुलै महिन्यातच शंभर टक्के तलाव भरल्यामुळे मुबलक पाणीसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे. येत्या उन्हाळ्यामध्ये जवळपास पाच ते सहा किलोमीटरपर्यंत पाटाद्वारे पाणी शेतकऱ्यांना मागणीनुसार देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागास करता येणार आहे.

-शेख एम. डब्ल्यू., कनिष्ठ अभियंता,पाटबंधारे उपविभाग तेलगाव

२.

यावर्षी बालाघाटच्या डोंगरात पाऊस चांगला झाल्याने जुलै महिन्यात सरस्वती प्रकल्प शंभर टक्के भरला. यामुळे हिंगणी, कांदेवाडी, कचारवाडी ह पाच ते सहा गावांना पिण्याचे पाणी व शेती मशागत करण्यासाठी पुरेसे पाणी मिळणार असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.

- मीरा केशव खाडे, सरपंच, हिंगणी बु.