शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

किशोरवयीन मुला-मुलींना प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:28 IST

१५ ते १९ या वयोगटांतील मुलांना व मुलींना किशोरवयीन समजले जाते. हे वय असे असते की, आपण करत असलेल्या ...

१५ ते १९ या वयोगटांतील मुलांना व मुलींना किशोरवयीन समजले जाते. हे वय असे असते की, आपण करत असलेल्या चुकांचे परिणाम त्यांच्या लक्षात येत नाही. यातून मोठे भरून न निघणारे नुकसान होत असते. नेमके हेच टाळण्यासाठी व बालविवाह आणि त्याचे परिणाम याबद्दल डॉ.अशोक गवळी, वाघुलकर एस. बी., ढाकणे बी.जे. व जोगदंड एस.आर. यांनी मार्गदर्शन केले.

बालविवाह टाळणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. स्वच्छतेबाबतही सूचना देण्यात आल्या.

आकर्षणापोटी प्रलोभन, आमिष दाखवत एकमेकांना किशोरवयीन बोलत असतात. प्रामुख्याने यातून व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका असतो. मात्र, हे या वयात लक्षात येत नाही. धूम्रपान, मद्यपानाच्या आहारी जातात व दुसऱ्यालाही प्रवृत्त केले जात असते. अशा वेळी किशोरवयीन मुलींनी नाही म्हणण्याचे धाडस केले पाहिजे. किशोरवयीन गर्भारपण शारीरिकदृष्ट्या विपरित परिणामकारक ठरते. याबरोबर भ्रूणहत्या, स्त्रियावरील हल्ला, ऑनर किलिंग, जबरदस्ती बालविवाह, लग्नासाठी अपहरण, घरगुती हिंसा, घालून पाडून बोलणे, मारझोड करणे, शोषण, अत्याचाराचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर व प्रगतीवर होत असल्याचे सांगण्यात आले.