शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

गेवराई शहरात गल्लोगल्ली आठवडी बाजार भरला; कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण निघत असल्याने व जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १ जून ते १५ ...

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण निघत असल्याने व जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १ जून ते १५ जूनपर्यंत जिल्ह्यात लाॅकडाऊन लावला. यात फक्त औषधी, दवाखाने यांना पूर्ण वेळ, तर फळविक्रेते, भाजी विक्रेते तसेच किराणा यांना फक्त सकाळी ७ ते ११ पर्यंत मुभा देण्यात आली. यात कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आदेश असतानाही व बुधवार रोजी शहरातील आठवडी बाजार बंदचे आदेश असतानाही नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरातील कोल्हेर रोड, नाईक नगर, मोढा नाका, ताकडगाव रोड, सावतानगरसह विविध भागांत भाजी विक्रेते, फळविक्रेतेसह अनेकांनी मोठ्या प्रमाणात दुकाने लावून रस्त्यावर बसले. हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. यात कोरोना नियमांचे पालन कोठेत दिसत नव्हते. त्यामुळे यात कोरोना रुग्ण वाढल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आम्ही जास्त भाजी विक्रेते बसू नये यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून विविध ठिकाणी बसलो. मात्र एकीकडे भाजी विक्रेते हटवायला गेलो तर दुसरीकडे ते येऊन बसत आहेत. तरी देखील आम्ही सर्वांना हटविले होते.

उमेश ढाकणे, गेवराई न.प. मुख्याधिकारी

===Photopath===

020621\20210602_115555_14.jpg