शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पीकविम्यासाठी शेतकरी कोरोना विसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

गेवराई : तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपनीकडे अर्ज ...

गेवराई : तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपनीकडे अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता, तर सोशल डिस्टन्सदेखील नसल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. गेवराई तालुक्यात सोमवारी मध्यरात्री अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. यात तूर, कापूस, मूग, सोयाबीन, उसाचे मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीचा पीकविमा भरला असेल, अशा शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत म्हणजे तीन दिवसांत १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर या तीन दिवसांत विमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करायचे होते. ते अर्ज करण्यासाठी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

.... नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांसाठी खर्च न करता आपापल्या गावातच ऑनलाइन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. व्ही. खेडकर यांनी केले आहे.

040921\20210903_123727_14.jpg