शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

पीकविम्यासाठी शेतकरी कोरोना विसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

गेवराई : तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपनीकडे अर्ज ...

गेवराई : तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपनीकडे अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता, तर सोशल डिस्टन्सदेखील नसल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. गेवराई तालुक्यात सोमवारी मध्यरात्री अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. यात तूर, कापूस, मूग, सोयाबीन, उसाचे मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीचा पीकविमा भरला असेल, अशा शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत म्हणजे तीन दिवसांत १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर या तीन दिवसांत विमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करायचे होते. ते अर्ज करण्यासाठी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

.... नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांसाठी खर्च न करता आपापल्या गावातच ऑनलाइन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. व्ही. खेडकर यांनी केले आहे.

040921\20210903_123727_14.jpg