शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

यंदाही वन्यप्राणी गणना नाही, पक्षी व वन्यप्राणी प्रेमी निराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

भारतातील जंगलात वन्य प्राण्यांची संख्याही किती, हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्य प्राणी ...

भारतातील जंगलात वन्य प्राण्यांची संख्याही किती, हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्य प्राणी गणना केली जाते. त्यामुळे पाणवठे शेजारी मचाण उभारून त्यावर वन्यजीव निरीक्षण करण्यात येते. वन्यजीव अभ्यासासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमातून पक्षी, प्राणी व पर्यावरणबाबत ज्ञान मिळते. यात स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट केले जाते.

वैशाख पौर्णिमेला दुसऱ्या दिवशीही दुसरी गणना केली जाते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने २३ मार्च २० रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते तर ७ मे २० रोजी पौर्णिमा होती त्यामुळे २०२० मध्ये जनगणना झाली नाही. यंदाही लॉकडाऊन असल्याने २६ मे रोजी पौर्णिमेच्या दिवशी गणना केली जाणार नाही.

गणना वैशाखी पौर्णिमेला का?

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या कक्षाजवळ पृथ्वी असते. चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पक्षी व प्राणी सहज दिसून येतात. मे महिन्यात झाडाची पाने गळालेले असतात त्यामुळे लांबपर्यंत प्राणी मंचकावरून दिसतात. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखणे सोपे जाते तसेच या नोंदीवरून वनविभाग आणि आपल्या क्षेत्रात प्राण्यांची संख्या किती, त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सुलभ जाते. यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी प्राणी व पक्ष्यांची नोंदणी केली जाते.

महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या वर्षी वैशाखी पौर्णिमाच्या दिवशी गणना करण्याची मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी गणना करण्याची संधी प्राणी व पक्षी प्रेमींना मिळेल अशी अपेक्षा आहे.

शंकर वरवडे (धारूर वनपरीक्षेत्र कार्यालयाचे वनपाल

===Photopath===

240521\anil mhajan_img-20210524-wa0087_14.jpg~240521\anil mhajan_img-20210524-wa0086_14.jpg