शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

यंदाही वन्यप्राणी गणना नाही, पक्षी व वन्यप्राणी प्रेमी निराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

भारतातील जंगलात वन्य प्राण्यांची संख्याही किती, हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्य प्राणी ...

भारतातील जंगलात वन्य प्राण्यांची संख्याही किती, हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्य प्राणी गणना केली जाते. त्यामुळे पाणवठे शेजारी मचाण उभारून त्यावर वन्यजीव निरीक्षण करण्यात येते. वन्यजीव अभ्यासासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमातून पक्षी, प्राणी व पर्यावरणबाबत ज्ञान मिळते. यात स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट केले जाते.

वैशाख पौर्णिमेला दुसऱ्या दिवशीही दुसरी गणना केली जाते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने २३ मार्च २० रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते तर ७ मे २० रोजी पौर्णिमा होती त्यामुळे २०२० मध्ये जनगणना झाली नाही. यंदाही लॉकडाऊन असल्याने २६ मे रोजी पौर्णिमेच्या दिवशी गणना केली जाणार नाही.

गणना वैशाखी पौर्णिमेला का?

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या कक्षाजवळ पृथ्वी असते. चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पक्षी व प्राणी सहज दिसून येतात. मे महिन्यात झाडाची पाने गळालेले असतात त्यामुळे लांबपर्यंत प्राणी मंचकावरून दिसतात. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखणे सोपे जाते तसेच या नोंदीवरून वनविभाग आणि आपल्या क्षेत्रात प्राण्यांची संख्या किती, त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सुलभ जाते. यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी प्राणी व पक्ष्यांची नोंदणी केली जाते.

महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या वर्षी वैशाखी पौर्णिमाच्या दिवशी गणना करण्याची मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी गणना करण्याची संधी प्राणी व पक्षी प्रेमींना मिळेल अशी अपेक्षा आहे.

शंकर वरवडे (धारूर वनपरीक्षेत्र कार्यालयाचे वनपाल

===Photopath===

240521\anil mhajan_img-20210524-wa0087_14.jpg~240521\anil mhajan_img-20210524-wa0086_14.jpg