शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

कडा जि.प.गटाची पोटनिवडणूक सव्वा वर्षे उलटले तरी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:28 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक. अनेक भावी आमदारांची राजकीय पायाभरणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून होते. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेत जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक. अनेक भावी आमदारांची राजकीय पायाभरणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून होते. जिल्हा परिषद गटातील गावासाठी वेगळा विकास निधी ही मंजूर असतो. त्यातून काही कामे मार्गी लावता येतात, शिवाय विविध गावांचा मिळून एक गट तयार होत असल्याने, त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारा सन्मान ही मोठाच असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य निवडीच्या निवडणुकाही मोठ्या हिरिरीने लढल्या जातात. मात्र, कडा गटाचे सदस्य आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून सव्वा वर्षे उलटले, तरी येथील पोटनिवडणुका झाल्या नाहीत. आ. बाळासाहेब आजबे कडा जिल्हा परिषद गटाचे सदस्य होते. ऑक्टोबर, २०१९ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याला आता सव्वा वर्ष उलटले आहे. कोविडमुळे येथील पोटनिवडणूक झाली नसेल असेल? म्हणावे, तर मधल्या काळात पदवीधर मतदार संघ निवडणूक झाली. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात आहेत. शुक्रवारी त्यासाठी मतदान झाले. तथापि जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाला या निवडणुकीचा विसर कशामुळे पडला असेल, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.

(नोट- बातमीत नको तिथे प्रश्नचिन्ह? पडली आहेत, कृपया चेक करणे. ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?)