शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

१०० गरजू कुटूंबांना किराणा किटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST

माजलगाव : श्री स्वामी समर्थ मार्गात अध्यात्माबरोबरच संस्कार, संस्कृती, सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. भारतीय संस्कृतीचे दर्शन व रक्षण ...

माजलगाव : श्री स्वामी समर्थ मार्गात अध्यात्माबरोबरच संस्कार, संस्कृती, सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. भारतीय संस्कृतीचे दर्शन व रक्षण प्रत्येक केंद्रात घडते. कोरोनाकाळात समाजातील गरजू कुटुंबांसाठी मदतीचा छोटास यज्ञ आदर्श असून, समाजातील इतर घटकांनी या उपक्रमाचे अनुकरण करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले.

येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात कोविड-१९च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊनमुळे अनेक होतकरू कुटुंबांपुढे रोजगाराचे संकट उभे राहिले. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा १०० गरजू कुटुंबांना गुरूवारी केंद्रातील सेवेकऱ्यांच्या वतीने किराणा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी फराटे बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक तुकाराम येवले ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते. प्रारंभी पो. नि. फराटे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची आरती करण्यात आली. नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किराणा किटचे वितरण करण्यात आले. तुकाराम येवले म्हणाले, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात बालसंस्कार, स्वयंरोजगार यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. काळाची पावले ओळखून केंद्राने घेतलेल्या या उपक्रमाचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील महिला, तरूण, नागरिक सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

===Photopath===

270521\purusttam karva_img-20210527-wa0036_14.jpg