शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

कुंडलिका उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

धारूर : कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव नित्रुड, लोणवळ तलावातून जलवाहिनी प्रवाहात काढून या गावातील जमिनीसाठी सिंचनाचा लाभ ...

धारूर

: कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव नित्रुड, लोणवळ तलावातून जलवाहिनी प्रवाहात काढून या गावातील जमिनीसाठी सिंचनाचा लाभ पूर्ववत तत्काळ द्यावा नसता २५ जानेवारीपासून तेलगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणाचा इशारा विठ्ठल लगड व ५० शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव, लोणवळ, नित्रुड या गावच्या हेडपासून टेलपर्यंत जमिनी सिंचनाखाली येतात. मात्र या शेतकऱ्यांना सात वर्षांपासून पाण्याचा लाभ देणे बंद असल्याने पिके व शेती अडचणीत आली आहे. कॅनलवर अनधिकृत विद्युत मोटारी मोठ्या प्रमाणात असल्याने या शेतकऱ्यांना कॅनलच्या पाण्याचा फायदा होत नाही. या शेतकऱ्यांच्या जमिनी कंमाडमध्ये येत असल्याने जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आर्थिक भुर्दंड या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. याबाबत यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या जमिनी ओलीतापासून व कॅनलच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. पाण्याचा लाभ तत्काळ द्यावा नसता २५ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा विठ्ठल लगड, विष्णू लगड, नवनाथ चव्हाण, धोंडीराम चव्हाण, संतोष लगडसह पन्नास शेतकऱ्यांनी दिला आहे.