शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पिकविमा तात्काळ वाटप करण्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

देशातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खाजगी विमा कंपन्या कसे मालामाल होत आहेत हे सिद्ध झाले. २०२० ते ...

देशातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खाजगी विमा कंपन्या कसे मालामाल होत आहेत हे सिद्ध झाले. २०२० ते २०२१ या वर्षातील नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास पाच हजार कोटीचा नफा विमा कंपनीला झालेला आहे असे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे १.१९ कोटी शेतकरी या योजनेत सहभागी आहेत. ६४.८५ लाख कोटी हेक्टर संरक्षित क्षेत्र वसुल विमा हप्ता ५८०१ कोटी, फक्त १२.३० लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, त्यात नुकसान भरपाई म्हणून फक्त ८२३ कोटी रुपये वाटप व ४९६९ कोटी रूपये विमा कंपनीला झालेला फायदा आहे. ही सर्व आकडेवारी पाहुन प्रधानमंत्री पिकविमा योजना नेमकी शेतकऱ्यांसाठी आहे का, पिकविमा कंपनीसाठी आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर आळणे यांनी केंद्रीय कृषीमंत्री यांना केला आहे.

आज सर्व जिल्ह्यात अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याबद्दल कोणीही आवाज उठवायला तयार नाही, उठवला तरी काही फरक पडतांना दिसुन येत नाही, हे सर्व बाजुला ठेऊन केंद्र सरकारने जाचक अटी रद्द करून प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबवावी व झालेली पिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परमेश्वर आळणे यांच्यासह शेतकरी वर्गातून होत आहे.