शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

पिकविमा तात्काळ वाटप करण्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:31 IST

देशातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खाजगी विमा कंपन्या कसे मालामाल होत आहेत हे सिद्ध झाले. २०२० ते ...

देशातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खाजगी विमा कंपन्या कसे मालामाल होत आहेत हे सिद्ध झाले. २०२० ते २०२१ या वर्षातील नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास पाच हजार कोटीचा नफा विमा कंपनीला झालेला आहे असे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे १.१९ कोटी शेतकरी या योजनेत सहभागी आहेत. ६४.८५ लाख कोटी हेक्टर संरक्षित क्षेत्र वसुल विमा हप्ता ५८०१ कोटी, फक्त १२.३० लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, त्यात नुकसान भरपाई म्हणून फक्त ८२३ कोटी रुपये वाटप व ४९६९ कोटी रूपये विमा कंपनीला झालेला फायदा आहे. ही सर्व आकडेवारी पाहुन प्रधानमंत्री पिकविमा योजना नेमकी शेतकऱ्यांसाठी आहे का, पिकविमा कंपनीसाठी आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर आळणे यांनी केंद्रीय कृषीमंत्री यांना केला आहे.

आज सर्व जिल्ह्यात अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याबद्दल कोणीही आवाज उठवायला तयार नाही, उठवला तरी काही फरक पडतांना दिसुन येत नाही, हे सर्व बाजुला ठेऊन केंद्र सरकारने जाचक अटी रद्द करून प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबवावी व झालेली पिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परमेश्वर आळणे यांच्यासह शेतकरी वर्गातून होत आहे.