शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या भटकंतीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:30 IST

वडवणी : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, कोविड लाॅकडाऊनचा सामना करून नव्या जोमाने शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पेरणी करून काबाडकष्टाने ...

वडवणी : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, कोविड लाॅकडाऊनचा सामना करून नव्या जोमाने शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पेरणी करून काबाडकष्टाने पिके रूजविली. मात्र वन्य प्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती वाढल्याने लागवड केलेल्या पिकांची नासाडी होत आहे.

तालुक्यातील देवडी, कवडगाव, मामला, चिंचोटी, हरिश्चंद्र पिंपी, मोरवड, हिवरगव्हाण, बाहेगव्हाण, चिंचवडगाव, पुसरा, तिगाव, दुकडेगाव, चिंचाळा, पिंपरखेड ग्रामीण भागात वन्य प्राण्यांची भटकंती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. पक्षी, प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाणवठे उभारण्याची गरज आहे. ज्या भागात पाणवठे बनविले आहेत, ते आजही कोरडेठाक पडल्याने वन्य प्राण्यांचा संचार लोकवस्तीकडे दिवसेंदिवस वाढत आहे.याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. काबाडकष्टाने टरबूज, टाळी, खरबूज, ज्वारी, भुईमुग, मका पिकांचे नुकसान होत आहे. ठिकठिकाणी हरिण, काळवीट, वानर, रानडुकरे धुमाकूळ घालत आहेत. तत्काळ वडवणी तालुक्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

फोटो ओळी : तालुक्यातील मौजे चिंचोटी येथील शेतकरी सुमंत गोंडे यांच्या शेतात रानडुकराने बाजरीचे उभे पीक आडवे केले आहे.

===Photopath===

250421\rameswar lange_img-20210425-wa0010_14.jpg~250421\rameswar lange_img-20210425-wa0011_14.jpg