शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आईवर विळ्याने वार करून मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:13 IST

माजलगाव : कौटुंबिक वादातून आईच्या मानेवर विळ्याने वार करून मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही थरारक घटना तालुक्यातील ...

माजलगाव : कौटुंबिक वादातून आईच्या मानेवर विळ्याने वार करून मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही थरारक घटना तालुक्यातील माली पारगाव येथे १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आईची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बापू मच्छिंद्र कदम (३०) असे मयत मुलाचे नाव असून, आई पारूबाई मच्छिंद्र कदम (५०) जखमी आहे. कौटुंबिक कारणावरून माय-लेकात सतत भांडणे होत. १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसान कडाक्याच्या भांडणात झाले. यावेळी चिडलेल्या मुलाने विळ्याने आईच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली. त्यांना माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

या घटनेनंतर घाबरलेल्या बापू कदम याने माली पारगाव शिवारात एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश इधाते व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

-------

तीन बायकांचा दादला

बापू कदम हा मनमानी वागत होता. त्याने तीन लग्न केले होते. दोन पत्नी सोडून गेल्यानंतर आठ दिवसांपूर्वीच त्याने पाथरी (जि.परभणी) येथील एका मुलीशी संसार थाटला होता. त्याच्या अशा वागण्याला संपूर्ण कुटुंब वैतागले होते.

....