शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

प्रशासनाने दुकानांची वेळ वाढवून दिल्याने बाजारपेठेत चैतन्य - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST

आष्टी तालुक्यातील दुकानांची वेळ दुपारी साडेबारापर्यंत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत होती. कमी वेळ उपलब्ध असल्याने अनेक व्यावसायिकांची गैरसोय ...

आष्टी तालुक्यातील दुकानांची वेळ दुपारी साडेबारापर्यंत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत होती. कमी वेळ उपलब्ध असल्याने अनेक व्यावसायिकांची गैरसोय होत होती. शिवाय जागेचे भाडे आणि वीज बिलासह इतर खर्चही चुकत नव्हता. त्यामुळे कडा आणि आष्टी येथील व्यापाऱ्यांनी आ. सुरेश धस यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. आ. धस यांनी तहसीलदार, पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार आता सोमवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ऐन सणासुदीला हा निर्णय घेण्यात आल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. दरम्यान, व्यावसायिक आणि ग्राहकांनी कोविडसंबंधी योग्य ती काळजी घेण्याचे आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन आ. सुरेश धस, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले आहे.