शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

खतांची दरवाढ करायची असेल तर गांजा शेतीची परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:36 IST

माजलगाव : केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमती ७० टक्के जवळजवळ वाढ केली असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य ...

माजलगाव : केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमती ७० टक्के जवळजवळ वाढ केली असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य झाले असून रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी. जर केंद्र शासनाला खतांची दरवाढ करायची असेल तर केंद्र शासनाने शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी केली. केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किमतीत प्रचंड दरवाढ केली आहे. कोरोनाच्या संकटात सापडलेला शेतकरी हातबल असताना केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेली शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे मोदी शासनाने रासायनिक खताची केलेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात ऑनलाइन पाठविण्यात आले. त्यानंतर ॲड. गोले पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी छतावर सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाला फासावर चढवून जोडे मारो आंदोलन केले.