शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

खतांची दरवाढ करायची असेल तर गांजा शेतीची परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:36 IST

माजलगाव : केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमती ७० टक्के जवळजवळ वाढ केली असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य ...

माजलगाव : केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमती ७० टक्के जवळजवळ वाढ केली असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य झाले असून रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी. जर केंद्र शासनाला खतांची दरवाढ करायची असेल तर केंद्र शासनाने शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी केली. केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किमतीत प्रचंड दरवाढ केली आहे. कोरोनाच्या संकटात सापडलेला शेतकरी हातबल असताना केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेली शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे मोदी शासनाने रासायनिक खताची केलेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात ऑनलाइन पाठविण्यात आले. त्यानंतर ॲड. गोले पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी छतावर सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाला फासावर चढवून जोडे मारो आंदोलन केले.