शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मधमाशी पालन शेतीपूरक व्यवसाय म्हणून करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : मधमाशी पालन सध्या काळाची गरज आहे. कारण पृथ्वीवरून मधमाशांचा नायनाट झाला तर काही वर्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : मधमाशी पालन सध्या काळाची गरज आहे. कारण पृथ्वीवरून मधमाशांचा नायनाट झाला तर काही वर्षात मानवी जीवनसुद्धा धोक्यात येईल. त्यासाठी मधमाशी पालन हा एक शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी जोपासला पहिजे, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र प्रा. पुष्पक बोथीकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

कृषी विज्ञान केंद्र, खामगाव आयोजित शास्त्रीय पद्धतीने मधमाशी पालन या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण मंगळवारी पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. पुष्पक बोथीकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, मधमाशीपासून तयार होणाऱ्या पदार्थाचा मानवी जीवनात खूप मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे मधमाशीमुळे पिकामध्ये परागीकरण होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्येसुद्धा १५-२० टक्के वाढ होते. त्यानंतर रासायनिक कीटनाशकांचा अतिरिक्त वापर करणे टाळावे. कारण कीटकनाशकामुळे मधमाशांचा मोठ्या प्रमाणत ऱ्हास होत आहे.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हनुमान गरुड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक प्रा. किशोर जगताप व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.