शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

चौसाळ्यात उन्नत भारत अभियान कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:33 IST

बीड : उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावू शकतो व ते आपल्या परिसराचा विकास करु शकतात, ...

बीड : उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावू शकतो व ते आपल्या परिसराचा विकास करु शकतात, असे मत प्रा. सुधीर माने यांनी व्यक्त केले.

कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथे उन्नत भारत अभियाना अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. माने बोलत होते.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपंगे हे उपस्थित होते.

प्रा. माने म्हणाले की, उन्नत भारत अभियान हे एक महत्त्वाचे अभियान असून त्यातून ग्रामीण लोकांच्या जीवनातील अनेक समस्याचे निराकारक होऊ शकते.

प्रास्ताविक उन्नत भारत अभियानाचे समन्वयक डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. त्यांनी या अभियानाचे महत्त्व विस्तारपूर्वक विशद केले. डॉ. विजय भटकर, आयटीआय, एनआयटी, एमएचआरडीसी दिल्ली, तांत्रिक, कृषि आणि सर्व अकृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून हे अभियान चालवले जाते.

चौसाळा परिसरातील पाच गावे दत्तक घेण्यात आली असून त्यांचा सर्व्हे करुन त्यांचा विकास कसा करता येईल याचेही काम या अभियानातून केले जाणार आहे, असे डॉ. लांडगे यांनी विशद केले. एकूणच उन्नत भारत अभियानाच्या संदर्भात अनेक बाबींचा उहापोह या कार्यशाळेत झाला.

आभार प्रा.डॉ. विश्‍वास कंधारे यांनी केले तर पाहूण्यांची ओळख प्रा.डॉ. सुधाकर वनवे यांनी केले. या प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.