शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

By admin | Updated: April 4, 2016 00:22 IST

हिंगोली : जिल्ह्यातील नागरिकांना उष्माघात व आगीपासून स्वत:चा बचाव करावा. उन्हाळ्यात दररोज तापमान वाढत असून उष्माघात होण्याची तसेच ठिकठिकाणी आग लागण्याची शक्यता असते.

हिंगोली : जिल्ह्यातील नागरिकांना उष्माघात व आगीपासून स्वत:चा बचाव करावा. उन्हाळ्यात दररोज तापमान वाढत असून उष्माघात होण्याची तसेच ठिकठिकाणी आग लागण्याची शक्यता असते. त्यास अनुसरून नागरिकांनी उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी आवाहन केले आहे.उष्माघात होवू नये म्हणून नागरिकांनी शेतीची व मजुरीची कामे जास्त वेळ उन्हात करू नयेत. जास्त कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी, उपरणे किंवा फेटा बांधावा, पांढऱ्या रंगाचे व सैलसर कपडे वापरावेत. भरपूर पाणी प्यावे, चक्कर येणे, ताप येणे, भूक न लागणे व डोके दुखणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत अशी लक्षणे दिसातच त्वरीत वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत.तसेच आग लागू नये म्हणून पेटती काढी, विडी व सिगारेट इतरत्र कोठेही टाकू नयेत. घरातील चुलीतील विस्तव स्वयंपाकानंतर पूर्णपणे विझवावा तसेच चूल अथवा शेगडीजवळ ज्वालाग्रही पदार्थ ठेवू नयेत. सिलिंडरचा रेग्युलेटर काम झाल्यानंतर बंद करावा आणि त्याची वेळोवेळी तपासणी करावी, घरातील विद्युत तारा, उपकरणे याची देखरेख व तपासणी करावी तसेच घरातील विद्युत यंत्रणेवर अधिभार होवू देवू नये, यामुळे शॉटसर्कीट होवून आग लागू शकते. आणि विद्युत डी. पी. जवळ गवत, चारा, लाकडे इत्यादी तत्सम साहित्यांची साठवण करू नये, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने नागरिकांना कळविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)