शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील कार्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांची कार्यालये ...

अमरावती : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांची कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी ७ मे रोजी जारी केले. आरोग्य सेवा व ग्रामपंचायत विभाग यातून वगळण्यात आले आहेत.

जिल्ह्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिनस्थ कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्यानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. १५ मेपर्यंत कार्यालये बंद ठेवावीत. कामकाज सुरू ठेवायचे असल्यास ऑनलाइन पद्धतीने काम करावे, अशा सूचना सीईओ अविश्यांत पंडा यांनी आदेशात दिल्या आहेत. आरोग्य सेवा व ग्रामपंचायत आणि अत्याश्यक कार्यालये मात्र सुरू राहणार आहेत. दोन्ही यंत्रणा कोरोनाकाळात अतिशय महत्त्वाच्या असल्याने यामधून या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

बॉक्स

अभ्यासगतांनाही नो एन्ट्री

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांनाही मुख्यालयास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. विभागाप्रमुखांकडे कामासंदर्भात द्यायची निवेदने, तक्रारी या जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या ई-मेलवर किंवा व्हॉट्सॲपवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

बॉक्स

- तर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून त्यांच्या कार्यालयप्रमुखांच्या संपर्कात राहावे व भ्रमणध्वनी सुरू ठेवावे. आवश्यकता भासल्यास कार्यालयास उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तथापि, कोणत्याही कारणास्तव संपर्कास प्रतिसाद न दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होईल, असा इशारा अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.