शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

सहा हजार गुणांचे राहणार यंदाचे स्वच्छ सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

अमरावती : महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ सध्या राबविण्यात येत आहे. यावेळी हे अभियान ६ हजार ...

अमरावती : महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ सध्या राबविण्यात येत आहे. यावेळी हे अभियान ६ हजार गुणांचे राहणार आहे.

सेवास्तरावरील प्रगतीसाठी अभियानात २४ गुण आहेत. यामध्ये कचरा संकलन व वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट तसेच शाश्वत स्वच्छता हे भाग राहतील. याशिवाय प्रमाणीकरणाला १८०० गुण आहेत. यामध्ये कचरामुक्त शहर, जीएफसी स्टार रँकिंग, शहर हगणदरीमुक्त असल्याबाबत ओडीएफ स्टेटस) तसेच यंदाचे स्वच्छ सर्वेक्षणात ओडीएफ आणि क्यूसीआय टीमद्वारे पूर्वतपासणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शहराचे पूर्ण प्रमाणीकरण झाले असल्यास जास्तीत जास्त गुणांकन प्राप्त होणार आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया व प्रत्यक्ष निरीक्षण याला यंदा १८०० गुण राहतील. शहरातील नागरिकांकडून केंद्रीय समितीद्वारे शहरातील स्वच्छतेसंदर्भात आणि कामकाजाबाबत काही प्रश्नांची फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष निरीक्षण करतेवेळी विचारणा होणार आहे. माहिती, शिक्षण, संवाद आणि वर्तनातील बदलांबाबत शहरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची तपासणी सोशल मीडियाद्वारे व प्रत्यक्ष निरीक्षण करतेवेळी करण्यात येणार आहे. या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने तृतीय पक्षामार्फत शहराची पाहणी करण्यात येणार आहे