शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
4
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
5
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
6
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
7
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
8
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
9
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
10
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
11
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
12
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
13
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
14
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
15
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
16
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
17
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
18
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
19
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
20
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?

यंदाच्या कृषी महोत्सवात मूळ उद्देशालाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 21:55 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रगत कृषितंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या कृषी महोत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या अन् अर्धेअधिक स्टॉल रिकामे असताना कसा साधणार संवाद, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.प्रचार, प्रसाराअभावी तिसऱ्या दिवशीच महोत्सवाचे सूप वाजले अशी स्थिती होती. महोत्सवात बहुतांश स्टॉल कृषी क्षेत्राव्यतिरिक्त असल्याने जे थोडेबहुत शेतकरी महोत्सवात ...

ठळक मुद्देरिकाम्या खुर्च्या अन् स्टॉल : शेतकऱ्यांशी संवाद कसा?

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रगत कृषितंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या कृषी महोत्सवाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या अन् अर्धेअधिक स्टॉल रिकामे असताना कसा साधणार संवाद, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.प्रचार, प्रसाराअभावी तिसऱ्या दिवशीच महोत्सवाचे सूप वाजले अशी स्थिती होती. महोत्सवात बहुतांश स्टॉल कृषी क्षेत्राव्यतिरिक्त असल्याने जे थोडेबहुत शेतकरी महोत्सवात दाखल झाले, त्यांनीदेखील पाठ फिरविली. प्रतिसाद लाभत नसल्याने व स्टॉलचा खर्चदेखील निघणे कठीण झाल्याने महोत्सव संपण्याची वाट न पाहता अनेक स्टॉलधारकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले. यावेळी शासकीय विभागासाठी आरक्षित डोममध्ये ऐनवेळी साड्या, ज्वेलरी, कंझ्यूमर आदींचे स्टॉल लावण्यात आले. कार्यशाळा, परिसंवादात खुर्च्या रिकाम्याच राहिल्या, तर निमंत्रक अनुपस्थित राहिल्याने कार्यक्रमांचा बोजवारा उडाल्याचे वास्तव आहे. या महोत्सवस्थळी संरक्षणाचा अभाव होता. यासाठी टिनपत्र्यांचे कुंपण आवश्यक असताना प्रत्यक्षात ते दिसून आले नाही.शासनाच्या कृषी महोत्सवाचा पहिल्यांदाच फ्लॉप शोजिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्यांपैकी पहिल्यांदाच यंदाचा कृषी महोत्सवाचा फ्लॉप शो झाला. आयोजनावरील २० लाखांना निधी निव्वळ वाया गेला. याला जबाबदार जिल्ह्याची ‘आत्मा’ यंत्रणा असल्याने शासनाची एकप्रकारे नाचक्की झाली. पालकमंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेतल्याने ढिसाळ आयोजनाबाबत कारवाई करणार काय, असा शेतकºयांचा सवाल आहे.