शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वायगावनजीक धावता ट्रक पेटला

By admin | Updated: May 26, 2017 01:38 IST

धावत्या ट्रकने अकस्मात पेट घेतल्याने ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे एक लाखाची

दोघे बचावले : रुईच्या गाठी भस्मसातलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धावत्या ट्रकने अकस्मात पेट घेतल्याने ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. यामध्ये अंदाजे एक लाखाची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना वायगाव-आष्टी मार्गावर गुरूवारी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. ट्रक क्रमांक एच.आर. ६१ ए.१८३९ वलगाववरून आष्टीकडे निघाला होता. वायगाव फाट्यानजीक अचानक ट्रकमधून धूर निघत असल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले. त्याने लगेच ट्रक थांबविला. परंतु रूईच्या गाठी पेटल्या होत्या. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती वलगाव पोलीस व अमरावती अग्निशमन दलाला देण्यात आली. बंब पोहोचेपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. वलगावचे ठाणेदार गजानन मेहत्रे, रमेश पखाले, राजेश राठोड, काशिनाथ पंधरे, राम बागडे, अतुल संभे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ‘द बर्निंग ट्रक’ पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. ट्रकमध्ये चालकासह आणखी एक जण होता. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. हा ट्रक कोणत्या जिनिंग प्रेसिंगमधून आला होता, याची माहिती वृत्त लिहेस्तावर मिळू शकली नाही. पुढील तपास ठाणेदार गजानन मेहत्रे करीत आहेत.