शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ, मुंबईसाठी आता १५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST

नोकरी, व्यवसायानिमित्त पुणा, मुंबईला वास्तव्य करीत असलेले भाऊ बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याकरिता शहरात येत आहे. तसेच नुकतेच लग्न ...

नोकरी, व्यवसायानिमित्त पुणा, मुंबईला वास्तव्य करीत असलेले भाऊ बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याकरिता शहरात येत आहे. तसेच नुकतेच लग्न झालेले विवाहित बहीण आपल्या भावाला राखी बांधण्याकरिता शहरात दाखल होण्याकरिता धडपडत आहेत. मात्र, रेल्वेचे आरक्षण वेळेत उपलब्ध होत नसल्याने ट्रॅव्हल्सकडे वळताना दिसत आहे. परंतु येथून एकही ट्रव्हल्स मुंबईकरिता उपलब्ध नसल्याने नागपूरहून येणाऱ्या दोनच वाहनात येथील प्रवासी सामावून घेण्यात येत आहे. त्यात सायंकाळी ६.३० वाजता येणाऱ्या वाहनाचे तिकीट १३०० रुपये, ८.१५ वाजता येणाऱ्या ट्रॅव्हल्सचे तिकीट १५ रुपये सांगण्यात येत आहे.

बॉक्स

या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ

मार्ग आधीचे भाडे आता

अमरावती - मुंबई १३०० १५००

अमरावती - पुणे ७०० ९००

अमरावती - नाशिक ७०० ९००

अमरावती - जालना ५०० ७००

---

ट्रॅव्हल्सची संख्या तेवढीच

मुंबईकरिता दोनच ट्रॅव्हल्स उपलब्ध आहेत. नाशिककरिता ४, पुण्याकरिता ५ ट्रॅव्हल्स उपलब्ध असून भाडे पूर्वीच्या तुलनेत २०० रुपयांनी वाढले आहे.

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हल्स फारच अल्प प्रमाणात रस्त्यावर धावल्याने प्रवाशांना मोठी किंमत मोजावी लागली.

---

डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ

दोन महिन्यापूर्वी डिझेल ९१ रुपये प्रतिलिटर होते. मात्र आता त्यात ८ ते ९ रुपयांनी वाढ झाल्यामुळे प्रवासीभाडे वाढविण्यात आले आहे. बीड येथे पूर्वी ७०० रुपयात जात होतो. मात्र, आता जालनापर्यंतच ७०० रुपये मोजावे लागत आहे.

- डॉ. अमर मोरे, प्रवासी